मंगळवार, १६ जुलै, २०२४

इयत्ता ५ वी :: विषयः प.अ. पृथ्वीचे फिरणे






इयत्ता

 ५ वी :: विषयः परिसर अभ्यास १




 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) वस्तूच्या (पृथ्वीच्या )स्वतःभोवतीच्या फिरण्याला ________ म्हणतात.

२)____________मुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध तयार झाले आहे.

३) पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत_________भोवती परिभ्रमण करत असते. 

४) २३ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात_____ गोलार्धात दिनमान जास्त असतो. (अ.नि.क्र

४) पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा__________ भाग दिसतो. (अ.नि.क्र.५११)


५)अमावास्ये पासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवड्याला________ म्हणतात. (अ.नि.क्र.५११)

६) पृथ्वीच्या परिवलनामुळे_____व ______होते 

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशीत भाग कमी कमी होत जातो त्यास काय म्हणतात ? 

उत्तरः


२) पृथ्वीवर ऋतू चक्र कशामुळे निर्माण होतात ? (अ.नि.क्र.५११)

उत्तरः


३) पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण काय म्हणतो ? (अ.नि.क्र.५११)

उत्तरः


४) पृथ्वीच्या दोन ध्रुवांची नावे लिहा. (अ.नि.क्र.५११)

उत्तर:


५) भारतात प्रामुख्याने कोणकोणते ऋतू आहेत ? (अ.वि.क्र.५११)

उत्तरः


६) चांद्रमास म्हणजे काय ? (अ.नि.क्र.५११)

उत्तरः

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...