शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

इयत्ता चौथी-घटकः ७ धूळपेरणी

 




 प्रश्न १ला पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)


१) मोरणीला कशाची आस लागली आहे?

उत्तरः


२) कोणाचा जीव झुरणीला लागला आहे ?

उत्तरः


३) धुळपेरणी म्हणजे काय ?

उत्तरः


४) कोणते दिवस येऊनये असे कवीला वाटते ?

उत्तरः


५) धुमारे कशाला फुटले आहेत ?

उत्तरः


६) 'धूळपेरणी' या कवितेचे कवी कोण आहेत ?

उत्तरः

७) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे?

उत्तरः

८) कवीने कशाला बरकत येवूदे असे म्हटले आहे ?

उत्तरः

९) धरणीला कशाचा ध्यास आहे?

उत्तरः

१०) चातकाप्रमाणे कासावीस कोण झाले आहे?

उत्तरः

📙📓📘📕📲📙📓📘📕📲📙📓📘📕

प्रश्न २रा अ) कवितेच्या ओळी पूर्ण करा.

१) असो बरकत...........लागला मातीचा...........

२)..............नक्षत्र पूर पापणीला आले........... दूर दाटणीला

३) मिळता............मेघुट इशारे मातीच्या काणांना फुले..........

४) टिपूर मोत्यांची.............मोरणीला.

५) कोरडे नक्षत्र..............पापणीला.

६) मातीच्या कणांना...........धूमारे.

७) येऊ नये कधी..............जाचक.

८) आलेलं आभूट..........दाटणीला.

📙📲📕📘📙📲📕📘📙📲📕📘📙📓📚

प्रश्न ३रा  समानार्थी शब्द लिहा.

१) बरकत:


२) ध्यास :


३) जीवः


४) आस :


५) डोळे :


६) मेघ :


७) धरणीः


८)दिन :


९)जाचकः

📓📙📘📕📚📓📙📘📕📚📓📙📘📕

 प्रश्न ४था वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)

१) पूर :


२) डोळ्याला पाणी येणे :


३) ध्यास लागणे :


४) कासावीसः


५) जीव झुरणे

📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙

प्रश्न ५वा  वचन बदला. :: दिवस :


डोळा :


माती :


मोर :


बाई :


पापणी :


ढग :


दिवस :


हिरवाः

📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙📘

प्रश्न ६ वा  पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


१) शेतकरी शेतात कोणकोणती पिके घेतात ?

उत्तर :

२) पाऊस पडला नाही तर काय होईल ?

उत्तरः

३) शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर केव्हा येतो?

उत्तरः

📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙

प्रश्न ७ वा विरुद्धार्थी शब्द लिहा

१) दूर ×

२) कोरडे ×

३) असो ×



गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

इ. ४थी कार्यानुभव -पूरक उपक्रम2

 

मैदानावरील कागद, पाने, दगड इत्यादी कचरा उचलून एका ठिकाणी जमा करावा. तो कचरापेटीतच टाकावा. शाळेच्या दारासमोर व शक्य असल्यास मैदानाव पाणी शिंपडावे, फुलझाडांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवाव्या. रंगीत पताका नक्षीदार कापून पडवीत (ओसरी किंवा सोपा) चिकटवाव्या. शाळेच्या भिंतींवर योग्य ठिकाणी आकर्षक चित्रे, फोटो, तक्ते, नकाशे, तसेच घोषवाक्ये व सुविचार लावावे. वर्गासमोर, कार्यालयासमोर सुरेख रांगोळी काढावी. वातावरण प्रसन्न ठेवावे. या सर्व कृतींचे नियोज करावे व प्रत्येक गटास काम वाटून दयावे.

स्वाध्याय

(१) परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

(२) वर्ग सजावटीसाठी कोणत्या साहित्यांचा वापर करावा याची यादी करा.

(३) शालेय वातावरण प्रसन्न राहावे यासाठी काय करावे?

पूरक उपक्रम

(१) घोषवाक्ये व सुविचारांचा संग्रह करा. (२) मणी, शंख, शिंपले, टिकल्या, बांगडीचे तुकडे, यांद्वारे सुशोभन करा. (३) पाना-फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना करा. (४) सोप्या व आकर्षक रांगोळ्या काढा.

१६

इ. ४थी कार्यानुभव -पूरक उपक्रम







वृक्षसंवर्धन

(१) औषधी वनस्पतींच्या नावांची यादी करा. 

(२) विविध फळे व वृक्ष यांची चित्रे जमा करणे 

 (३) वृक्षसंवर्धन ही एक गरज, यावर माहिती लिहा.

 (४) फुलांचे उपयोग लिहा. विविध फुलांची नावे लिहा.

 (५) वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या कवितांचे संकलन करा.


६. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन- मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षांपासून अनेक फायदे होतात. वृक्षांच्या सर्व अवयवांचा उपयोग मानवास होतो. उदा., फुले, फळे, पाने, जळणासाठी लाकूड इत्यादी. वृक्षांमुळे जमिनीची धूप थांबते, पाऊस पडतो, वारा मिळतो, सावली मिळते. घरे बांधण्यासाठी, शोभिवंत वस्तू, फर्निचर तयार करण्यासाठी, विविध औषधांच्या निर्मितीसाठी वृक्ष मानवाला उपयोगी ठरतात. त्यांची लागवड करणे, योग्य रीतीने जोपासना, संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आपणांस शक्य असेल तेथे (परिसरातील मोकळी जागा, कुंड्या इत्यादी.) वृक्षारोपण करावे व त्यांचे संवर्धन करावे.

 स्वाध्याय

(१) वृक्षारोपण कोणकोणत्या ठिकाणी करता येईल ?

(२) वृक्षांस मानवाचा मित्र का म्हणतात ?





सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...