प्रश्न १ला पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) मोरणीला कशाची आस लागली आहे?
उत्तरः
२) कोणाचा जीव झुरणीला लागला आहे ?
उत्तरः
३) धुळपेरणी म्हणजे काय ?
उत्तरः
४) कोणते दिवस येऊनये असे कवीला वाटते ?
उत्तरः
५) धुमारे कशाला फुटले आहेत ?
उत्तरः
६) 'धूळपेरणी' या कवितेचे कवी कोण आहेत ?
उत्तरः
७) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे?
उत्तरः
८) कवीने कशाला बरकत येवूदे असे म्हटले आहे ?
उत्तरः
९) धरणीला कशाचा ध्यास आहे?
उत्तरः
१०) चातकाप्रमाणे कासावीस कोण झाले आहे?
उत्तरः
📙📓📘📕📲📙📓📘📕📲📙📓📘📕
प्रश्न २रा अ) कवितेच्या ओळी पूर्ण करा.
१) असो बरकत...........लागला मातीचा...........
२)..............नक्षत्र पूर पापणीला आले........... दूर दाटणीला
३) मिळता............मेघुट इशारे मातीच्या काणांना फुले..........
४) टिपूर मोत्यांची.............मोरणीला.
५) कोरडे नक्षत्र..............पापणीला.
६) मातीच्या कणांना...........धूमारे.
७) येऊ नये कधी..............जाचक.
८) आलेलं आभूट..........दाटणीला.
📙📲📕📘📙📲📕📘📙📲📕📘📙📓📚
प्रश्न ३रा समानार्थी शब्द लिहा.
१) बरकत:
२) ध्यास :
३) जीवः
४) आस :
५) डोळे :
६) मेघ :
७) धरणीः
८)दिन :
९)जाचकः
📓📙📘📕📚📓📙📘📕📚📓📙📘📕
प्रश्न ४था वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) पूर :
२) डोळ्याला पाणी येणे :
३) ध्यास लागणे :
४) कासावीसः
५) जीव झुरणे
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙
प्रश्न ५वा वचन बदला. :: दिवस :
डोळा :
माती :
मोर :
बाई :
पापणी :
ढग :
दिवस :
हिरवाः
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙📘
प्रश्न ६ वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) शेतकरी शेतात कोणकोणती पिके घेतात ?
उत्तर :
२) पाऊस पडला नाही तर काय होईल ?
उत्तरः
३) शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर केव्हा येतो?
उत्तरः
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙
प्रश्न ७ वा विरुद्धार्थी शब्द लिहा
१) दूर ×
२) कोरडे ×
३) असो ×
