खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शेतात काय चमकत आहे ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तरः
२) कवी वर्षेभर कोठे मेहनत केली असे म्हणतात ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तर : ३) रानात कोण गातात ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तर : ४) या कवितेचे कवी कोण आहेत ? (अ.नि.क्र.४०३)
उत्तर :
५) आम्ही कोणाची लेकरं आहोत असे कवितेत सांगितले आहे ? (अ.नि.क्र.४१४)
उत्तर :
६) सालभर कशाची भाकर खाऊ, असे कवी म्हणतो? (अ.नि.क्र.४१४)
उत्तरः
रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४०३)
१) स्थापू..........., पोलादी ऐक्यता।
२) शाळु, जुंधळा मोती। चमचम चमकत्याती ।...........सालभरी खाऊ भाकर ।।
३) नाही धनी येथं कुणी नाही..........
४) धरतीची आम्ही लेकरं,.......ची आम्ही लेकरं ।।
५) मेहनत जिमनीवरी। केली
.................|
वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) समानता :
२) मेहनत :
३) भाग्यवान :
४) शिवार