प्र 1 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तरः
२) सर्वजन भाऊराव पाटलांना काय म्हणत ?
उत्तरः
३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत होते ?
उत्तरः
४) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?
उत्तर :
५) अण्णांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव काय ?
उत्तर :
६) वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?
उत्तर :
७) लेखकाला झोप का येत नव्हती ?
उत्तर :
८) लेखकाने अण्णांच्या म्हणण्यावरुन जेवनात काय खाल्ले ?
उत्तर :
९) नकळतचं लेखकांच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडले ?
उत्तर :
प्र २ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१).......... ........... संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते.
२) स्वतःची.............त्याच्या अंगावर घातली.
३) अण्णानीं ...........शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या.
४) अण्णा, आपण खरे खुरे या मुलांचे..............आहात.
५) सर्वजन भाऊरावांना.............म्हणत असत.
६) आपणास..........आयुष्य मिळो.
७) शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण................म्हणून ओळखता.
प्र 3वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) टाळाटाळ करणे :
२) पोटात कावळे ओरडणे :
३) झटत राहणे :
४) पोटाशी धरणे :
५) डोळा लागणे :
प्र 4अ) कोण कोणास म्हटले.
अ) " अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात"
ब) नुकतचं जेवण झालय माझं
क) स्वयंपाक घरात काही शिल्लक असले तर घेऊन ये
ड) "आपणास उदंड आयुष्य मिळो !"
प्र 5. थोडक्यात उत्तरे लिहा.
१) अण्णांना सर्वजण कर्मवीर म्हणून का ओळखतात ?
२) लेखकाला झोप का लागत नव्हती ?
