हा ग्रुप अतिशय महत्त्वाचा असून महाराष्ट्र शासनाचा नवीन प्रकल्प सुरू झाला आहेत त्या प्रकल्पानुसार योग्य प्रकारची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांकडे पोहोचविणे हा असून शासन स्तरावरून या ग्रुपला महत्त्व प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रातील विकास संदर्भात निरनिराळ्या सरकारी आपल्यापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश असून ग्रुप फुल झाल्यानंतर ग्रुपमध्ये माहिती पोस्ट करण्यास सुरुवात होणार आहे. दररोज वेगवेगळी माहिती पोस्ट होणार आहे.
