मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

पेन्शन आपल्या हक्काची















*चला लढुया लढाई अंतिम टप्प्यातील.......*
आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने वेळोवेळी अनेक राज्यव्यापी लढे उभे केले आणि ते यशस्वीही झाले.या लढ्यांचा परिणाम आपण जुनी पेन्शनच्या वाटेवरील एक एक टप्पा मिळवत आहोत.ज्या दिवशी *फॅमिली पेन्शन* लागू झाली त्याच ठिकाणी आपण अर्धी लढाई जिंकली होती.त्यानंतर *शासनाने आणलेली GPS योजना* ही फसवी असली तरी निश्चितच एक पाऊल पुढे टाकणारी आहे आणि आता आपण अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत.येत्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून *आपल्या संघटनेने *राज्यस्तरावर *15 सप्टेंबर 2024 रोजी, शिर्डी येथे महाअधिवेशन* आयोजित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात *जिल्हास्तरीय हल्लाबोल धरणे आंदोलन* उभे करण्याचे नियोजन आहे. परंतु आपल्या देशामध्ये *डोक्यांना (जनसंख्येला)* खूप महत्त्व आहे.त्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिर्डी येथे एकदिवसीय प्रवास करून आपण सहजच महाअधिवेशनाचा भाग होऊ शकतो. *कदाचित हाच तो ऐतिहासिक क्षण असू शकतो.आपण अंतिम लढाई जिंकलेली असेल.या सुवर्ण क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी चला तर मग सज्ज व्हा.........*
*फक्त एक दिवस शिर्डी येथे जाऊया........*
👉 2005 नंतर नियुक्त असेलल्या आरोग्य विभाग,महसूल विभाग,वनविभाग,ग्रामविकास,आदिवासी प्रकल्प विभाग, नगरपालिका व महानगरपालिका कर्मचारी,एकात्मिक बालविकास,जलसंपदा विभाग,बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग ,शिक्षण विभाग इत्यादी अशा प्रत्येक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवूयात...

👉 2006 ला नियुक्त परंतु 2005 पूर्वी जाहिरात असेल तर सदर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना शासनाने जुनी पेन्शन लागू करण्याचा फतवा काढून कर्मचाऱ्यांतील दाहकता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु,हा फतवा प्रत्यक्षात उतरेपर्यंत आम्ही कर्मचारी शांत राहणार नाहीत हे या लढ्यातून दाखवून देऊयात....

👉 शिर्डी हे प्रेक्षणीय स्थळ असल्याने सहलीचाही आनंद घेता येईल.

👉 भारतीय नारींचा इतिहास लक्षात घेता प्रत्येक लढ्यातील स्त्रियांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे...म्हणून संघटनेच्या वतीने महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर राहावे यासाठी नम्रपणे आवाहन करण्यात येते......

👉 *आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच संघटना वर्गणी जमा करण्यात आली आहे.परंतु , राज्यस्तरावर आपले शिलेदार गेली कित्येक महिने आपला स्वतःचा वेळ खर्च करून एक ऐतिहासिक लढा उभा करत आहेत.त्या लढ्यासाठी खूप मोठा आर्थिक खर्च असणार आहे.त्यासाठी राज्यस्तरावरून अधिवेशन फी 500 रुपये नाममात्र ठेवण्यात आली आहे.ती सर्वांनी केंद्रानुसार जमा करून आपल्या शिलेदारांचे हात अधिक बळकट करुयात.........*

                               
     आपलीच                                         
 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,शहापूर

आपल्या पेन्शन ग्रुपवर add व्हा 👇👇👇


 आत्ताच्या यूपीएस चे दुष्परिणाम 

पेन्शन च्या नावाखाली मिळतेय ते घ्यावे....* पण खरंच काही मिळणार आहे का.? एक सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून मी केलेले गणित सर्व NPS धारक कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नक्की वाचाच.. नमस्कार बंधु भगिनींनो मी सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक श्री. विनायक माने, रा.पुणे.. *मिळतेय ते घ्यावे....* या मथळ्या खाली सरकारच्या ताटाखालचं मांजर असलेल्या काही अविश्वासू संघटना व त्यांची चेले मंडळी UPS/GPS योजनेचे समर्थन करत आहेत, त्यासाठी पत्र/ विडिओ क्लिप टाकत आहेत.. *आता पर्यंत प्राप्त सरकारी नियर्णयाचा थोडाच अभ्यास केला तर मी 3 वर्षा पूर्वी रिटायर कर्मचारी माझे कॅल्क्युलेशन केले तर मला काय? मिळेतय ते पहा.*👇🏻 NPS मधून 12 लाख शिल्लक मला 6.42 लक्ष 3 वर्ष झाले मिळाले. यांचा आता निर्णय सांगतो 12% व्याज दराने सरकारला परत करा 80 हजार x 3= 2.40 लक्ष = अंदाजे 9 लक्ष + ॲन्युटीचे 4.42 लक्ष = 13.50 लक्ष सरकारला माघारी भरायचे तेंव्हा लागू होणार. आता देणार कुठून. घरात खर्च झाले कांही आजारपणात गेले. आणि लागू कुठून तर 1 सप्टें 2024 , किती देणार तर 20 वर्षे झाली तर 50% म्हणजे माझे बेसीक 34300 तर 17150 + 9000 = 26000 पण माझी सेवा 15 वर्षाची म्हणजे केंद्राप्रमाणे मिनीमन 10000+ 5000= 15000 मागील तीन वर्षाचे फरकाचे काय तर 0 म्हणजे प्रत्येक वर्षी 2.8 लक्ष x3= 8.4 लक्ष बुडीत. म्हणजे 13.50+8.40 लक्ष = 22 लक्ष सरकारला परत करायचे आणि महिन्याला 15000/- घ्यायचे का? 15 हजारा साठी 22 लाख रुपये परत करायचे का? हे मिळतेय ते घ्यायचे का? अरे अतिशहाण्या हो तुम्हाला गणित येत नाही कॅल्क्युलेशन येत नाही आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला आणि सरकारचे समर्थन करून आला OPS ची भाड खाताना नालायक हो लाज कशी वाटत नाही लोकांची घरं जाळताना अरे तुम्ही रिटायर आहेत तुमच्या 80,85,90,100 वया च्या स्लॅब मध्ये 8 ते 20 हजार पर्यंत पेंशन बेसीक वाढवून घेता. जरा NPS मध्ये मला 1960/- रुपये मिळतात जरा माझ्या जागी स्वत: ला ठेवून बघा म्हणजे कळेल. तुम्ही NPS वाल्यांचे रक्त शोषण करीत आहांत सरकारचे समर्थन करून. तुम्ही कोणी सुद्धा चांगल्या मरणानी मरणार नाही हा NPS वाल्यांचा शाप आहे. जुन्या पेन्शन साठी खरोखरच कुणी प्रामाणिकपणे लढत असेल तर ती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.. या संघटनेच्या प्रयत्नाने सेवेत OPS योजनेतील फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी सारखे लाभ लागू झालेत.. व सरसकट जुनी पेन्शन च्या मागणीसाठी हे आजही लढत आहेत.. या संघटनेने कुणालाही न भीता vote for OPS च आवाहन हे करत आहेत.. येत्या 15 सप्टेंबर ला शिर्डी येथे या संघटनेचे जुनी पेन्शन साठी च राज्य अधिवेशन होत आहे.. यात मी नक्की सहभागी होईल.. पण खेद एकच की काही लोकं / संघटना या खऱ्या शिलेदारांना कमी लेखण्याच काम करतात, पण अश्या लोकांना एकच सांगू इच्छितो की GPS एवढी चांगली योजना आहे, व ती सरकारने लागू केलीय किंवा करत आहे तर राज्यभर त्याबाबत जल्लोष का होत नाहीय..? याच उत्तर एकच की ही UPS/GPS निव्वळ खोटेपणा च नाही तर सरकार कर्मचारी यांना रक्तबंडाळ होईस्तवर ओरबाडून लुटत आहे. जागे व्हा.... GR येताच होळी करून निषेध करा......
 *श्री. विनायक माने, 
पुणे* *से.नि.वरिष्ठ सहाय्यक* 
 *से.नि.दि 31.8.2021*
 

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

आदिवासी तारफा नृत्य

 







https://youtu.be/Xyo5Cgq9Ads

👆👆क्लिक येथे 👆👆

👌👌👌👌👌👌👌

*तारफा नृत्य...*

जि.प. शाळा खराडीपाडा ता .पेठ जि. नाशिक यांचे सादरीकरण...

" गर" हा प्रत्यय असणारे शब्द- मा. नंदा परदेशी मॅडम

 


नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा- मा. नंदा परदेशी मॅडम

 


प्रश्न - एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?

 












सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. शर्यतीत पुढे राहाण्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकण्याची गरज आहे. यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) हे खूप महत्त्वाचं आहे.

आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न विचारणार आहोत, जे कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले किंवा वाचले नसतील. आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, ती प्रश्न वाचून त्याची उत्तर तुम्हाला येतात का याचा आधी विचार करा, तुमच्या माहितीसाठी या प्रश्नांच्या खाली उत्तरंही देण्यात आली आहेत.

प्रश्न - जगात सर्वात नावडती भाजी कोणती आहे?

उत्तर - जगात सर्वांची नावडती भाजी कारलं ही आहे.

प्रश्न - मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला किती रुपये बक्षीस मिळतं?

उत्तर - मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला जवळपास 10 कोटी रुपयांच बक्षीस दिलं जातं.

प्रश्न - कोणत्या देशातील लोकं सापाचं विष पितात?

उत्तर - असं सांगितलं जातं की इंडोनेशिया (Indonesia) देशातील लोकं सापाचं विष पितात.

प्रश्न - असं कोणतं काम आहे जे माणूस मृत्यूनंतरही करतो?

उत्तर - मृत्यूनंतर माणूस अंगदान करु शकतो.

प्रश्न - असा कोणता रुम आहे ज्याला भिंत नाही?

उत्तर - मशरूम

प्रश्न - दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो?

उत्तर - आरोग्य तज्ज्ञांच्या मते दूधाबरोबर उडीद डाळ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो.

प्रश्न - एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?

उत्तर - वास्तविक त्या मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला. वीस वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. ती रुग्णालयाच्या ज्या वॉर्डमध्ये दाखल होती त्या वॉर्डचा नंबर होता 1990


बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

म्हणी (संकलन पी पी पेंधे )

 


विषय मराठी- शब्दांच्या जातीची ओळख

 


इयत्ता पहिली-११ ते २० ची ओळख

 



































































इयत्ता चौथी- घटक : ६ मायेची पाखर







प्र 1 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)

१) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तरः


२) सर्वजन भाऊराव पाटलांना काय म्हणत ?

उत्तरः


३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत होते ?

उत्तरः


४) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?

उत्तर :


५) अण्णांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव काय ?

उत्तर :


६) वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?

उत्तर :


७) लेखकाला झोप का येत नव्हती ?

उत्तर :


८) लेखकाने अण्णांच्या म्हणण्यावरुन जेवनात काय खाल्ले ?

उत्तर :


९) नकळतचं लेखकांच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडले ?

उत्तर :


प्र २ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०६)


१).......... ........... संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते.


२) स्वतःची.............त्याच्या अंगावर घातली.


३) अण्णानीं ...........शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या.


४) अण्णा, आपण खरे खुरे या मुलांचे..............आहात.


५) सर्वजन भाऊरावांना.............म्हणत असत.


६) आपणास..........आयुष्य मिळो.


७) शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण................म्हणून ओळखता.


प्र 3वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)


१) टाळाटाळ करणे :


२) पोटात कावळे ओरडणे :


३) झटत राहणे :


४) पोटाशी धरणे :


५) डोळा लागणे :



प्र 4अ) कोण कोणास म्हटले.


अ) " अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात"


ब) नुकतचं जेवण झालय माझं


क) स्वयंपाक घरात काही शिल्लक असले तर घेऊन ये


ड) "आपणास उदंड आयुष्य मिळो !"



प्र 5. थोडक्यात उत्तरे लिहा.


१) अण्णांना सर्वजण कर्मवीर म्हणून का ओळखतात ?


२) लेखकाला झोप का लागत नव्हती ?



बुद्धिमत्ता स्पेशल संख्या- पाचवी

 





















































ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...