खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४१८)
१) शिवपूर्व कालिन दोन संतांची नावे लिहा ?
उत्तरः
२) संतांनी लोकांना कोणती शिकवन दिली?
उत्तरः
३) श्रीचक्रधर स्वामी मुळचे कुठले होतो?
उत्तरः
४) संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे कोणत्या संतांनी चालवली?
उत्तरः
५) पुण्याजवळ आळंदी येथे जीवंत समाधी कोणत्या संतानी घेतली ?
उत्तरः
६) महानुभव पंथाची स्थापना कोणी केली ?
उत्तरः
७) विठ्ठलाचे निस्सीम भक्त कोण होते ?
उत्तरः
८) संत ज्ञानेश्वरांच्या भावांची नावे लिहा ?
उत्तरः
९) संत नामदेव महाराज यांचे गाव कोणते होते ?
उत्तरः
१०) संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वी' हा ग्रंथ कोणत्या भाषत लिहिला ?
उत्तरः
११) 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात कोणत्या संताची पदे आहेत ?
उत्तरः
१२) संत मुक्ताबाई यांच्या भावांची नावे लिहा.
उत्तरः
१३) संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला ?
उत्तरः
१४) संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे राहणारे होते?
उत्तरः
१५) संत एकनाथ यांची गाव कोणते?
उत्तरः
१६) 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' हा संदेश लोकांना कोणी दिला?
उत्तर
श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे?
विषय परिसर अभ्यास २ :prashantpendhe27@gmail.com
रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४२०)
१) महाराष्ट्रात तर नामदेवांचे........
घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात.
२) शिवाजी महाराजांच्या काळात............व रामदास हे संत होऊन गेले.
३) संत एकनाथांनी ओव्या व...................लिहिले.
४) लोकांनी ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना........टाकले होते.
५) रामदास स्वामींचा जन्म.............दिवशी झाला.
६) गवताच्या ताटीवर टिचक्या मारत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाल्या,......... ..............ज्ञानेश्वरा.
🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️🙎♂️
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*9834383772*
*समन्वयक प्रमुख*
*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*
